MESSAGE FROM J D BANGALE TALATHI JALGAON DIST AND DOMAIN TEAM MEMBER
message from
J D BANGALE TALATHI JALGAON DIST सर्व उपविभागीय आधिकारी सो,सर्व तहसिलदार सो,सर्व तलाठी व मंडळाधिकारी याना नमस्कार 🙏🏻
दिनांक ०८/०८/२०१७ पासुन ते आजपावेतो रि एडिट च्या अडचणी बाबत मा.जिल्हाधिकारी सो जळगाव,मा.जमाबंदी आयुक्त सो पुणे आणि राज्याच्या महसुल विभागाचे सर्वे सर्वा मा.ना .श्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेउन अडचणी अवगत केल्या.
भेटीचे मुख्य कारण म्हणजे प्रणालीत असणाऱ्या समस्या,व गुणवत्तापुर्ण काम होण्यासाठी दबाव न येणे......
तीनही भेटीच्या वेळी जिल्ह्यातील बांधव सोबत होते आणि आजच्या मंत्री महोद्यांच्या भेटी वेळी श्री.अमोल निकम रावसाहेब व मिलिंद बुवा भाउसाहेब उपस्थीत होते.
तीनही भेटी वेळी चर्चा झाली आणि भर दिला गेला तो गुणवत्तापुर्ण काम होण्यावर.
आज तर मा.जिल्हाधिकारी सो यानी मंत्री महोदयांसमोर सांगितले कि,साहेब आम्ही क्वालीटी वर्क करु,थोडा वेळ घेउन पण गुणवत्तापुर्ण काम करु. आणि त्यानी आम्हाल पण सांगितले काम गुणवत्तापुर्णच झाले पाहिजे.
वरिल बाबिंचा आपण सर्वानी विचार करावा आणि आपण त्याच दिशेने जात आहोत का ? याबाबतही विचार मंथन करावे. हीच या निमित्ताने विनंती.
🙏🏻
जर अजुनही आपली दिशा चुकत असेल,आपण गुणवत्तेशी तडजोड करत असाल तर अजुनही संधी आहे.
मा.जमाबंदी आयुक्त सो यानी चर्चे दरम्यान वारंवार त्यांच्या परिपत्रकातील शेवटच्या ओळी ची आठवण करुन दिली.
सर्वाना स्वातंत्र दिनाच्या व गुणवत्तापुर्ण कामासाठी सुभेछ्या 💐
धन्यवाद 🙏🏻
J D BANGALE TALATHI JALGAON DIST सर्व उपविभागीय आधिकारी सो,सर्व तहसिलदार सो,सर्व तलाठी व मंडळाधिकारी याना नमस्कार 🙏🏻
दिनांक ०८/०८/२०१७ पासुन ते आजपावेतो रि एडिट च्या अडचणी बाबत मा.जिल्हाधिकारी सो जळगाव,मा.जमाबंदी आयुक्त सो पुणे आणि राज्याच्या महसुल विभागाचे सर्वे सर्वा मा.ना .श्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेउन अडचणी अवगत केल्या.
भेटीचे मुख्य कारण म्हणजे प्रणालीत असणाऱ्या समस्या,व गुणवत्तापुर्ण काम होण्यासाठी दबाव न येणे......
तीनही भेटीच्या वेळी जिल्ह्यातील बांधव सोबत होते आणि आजच्या मंत्री महोद्यांच्या भेटी वेळी श्री.अमोल निकम रावसाहेब व मिलिंद बुवा भाउसाहेब उपस्थीत होते.
तीनही भेटी वेळी चर्चा झाली आणि भर दिला गेला तो गुणवत्तापुर्ण काम होण्यावर.
आज तर मा.जिल्हाधिकारी सो यानी मंत्री महोदयांसमोर सांगितले कि,साहेब आम्ही क्वालीटी वर्क करु,थोडा वेळ घेउन पण गुणवत्तापुर्ण काम करु. आणि त्यानी आम्हाल पण सांगितले काम गुणवत्तापुर्णच झाले पाहिजे.
वरिल बाबिंचा आपण सर्वानी विचार करावा आणि आपण त्याच दिशेने जात आहोत का ? याबाबतही विचार मंथन करावे. हीच या निमित्ताने विनंती.
🙏🏻
जर अजुनही आपली दिशा चुकत असेल,आपण गुणवत्तेशी तडजोड करत असाल तर अजुनही संधी आहे.
मा.जमाबंदी आयुक्त सो यानी चर्चे दरम्यान वारंवार त्यांच्या परिपत्रकातील शेवटच्या ओळी ची आठवण करुन दिली.
सर्वाना स्वातंत्र दिनाच्या व गुणवत्तापुर्ण कामासाठी सुभेछ्या 💐
धन्यवाद 🙏🏻
Comments